कासार्डे येथून सिलिका वाळूची वाहतूक करणार्‍या ११ ट्रकांवर कारवाई

कारवाईत ११ ट्रकांच्या मालकांना एकूण १० लाख ८५ सहस्र १३० रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

वेंगुर्ले येथे भुयारी विद्युतीकरणासाठी खोदण्यात आलेले चर न बुजवल्याने अपघातांत वाढ

८ दिवसांत चर न बुजवल्यास या चरांमध्ये वृक्षारोपण करण्याची भाजपची चेतावणी

सिंधुदुर्गात कोरोनाचे ९२ नवीन रुग्ण

नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे मागणीचे निवेदन सादर

मडगाव येथे धर्मांधाकडून चालवण्यात येणारे वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघड

अल्पसंख्य असूनही गुन्हेगारीत बहुसंख्य असलेले धर्मांध !

दांडो, आगशी येथे धिरयोमध्ये एका बैलाचा मृत्यू

धिरयोवर(बैलांच्या किंवा रेड्यांच्या झुंजीवर) राज्यात बंदी असतांना त्यांचे ठिकठिकाणी आयोजन होत असते !

कोरोनाच्या विरोधातील लसीकरण वाढवण्यासाठी गोव्यात ११ एप्रिल ते २० एप्रिल ‘टीका उत्सव’ मोहीम राबवणार !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘टीका उत्सव’ मोहिमेचा कालावधी ३० एप्रिलपर्यंतही वाढवण्याचे संकेत

डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल गोमंतक हिंदू संघटनेकडून मडगाव नगरपालिकेजवळ निदर्शने

धर्मांध एवढ्या संख्येने जमलेल्या हिंदूंसमोर येऊन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करतात, यावरून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो.

लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवत आहात ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

जावडेकर यांनी ‘ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे कोरोनावरील लसीचे ५ लाख डोस वाया गेले’, असा आरोप केला होता.

प्रदूषित हवेमुळे महाराष्ट्रात प्रतिवर्षी १ लाख ८० सहस्र नागरिकांचा मृत्यू !

डॉ. समीर अर्बट म्हणाले, ‘‘वायूप्रदूषण हे फुप्फुसांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आघात करते. त्यामुळे श्‍वसनाच्या गंभीर विकारांना सामोरे जावे लागते. वायूप्रदूषण आणि कोरोना यांचा थेट संबंध स्पष्ट झाला नसला, तरी येणार्‍या काळात कोरोनानंतर सर्वांत मोठी महामारी हवा प्रदूषणाच्या रूपाने येईल.’’

भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित व्हावे, हीच आमची मागणी ! – महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी, अखनूर, जम्मू-काश्मीर

प्रत्येक देश तेथील धर्माप्रमाणे चालतो; परंतु भारतात तसे होत नाही. जगात एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. भारतही अद्याप ‘हिंदु राष्ट्र’ घोषित झालेले नाही. मोदी सरकारने हे कार्य लवकरात लवकर करावे. असे प्रतिपादन महामंडलेश्‍वर महंत श्री श्री १००८ श्री रघुवीर दास महात्यागीजी यांनी केले.