दासबोध अभ्यास मंडळा’चे शाम साखरे यांच्या ८५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘चालविसी हाती धरोनिया’, या जीवनगौरव अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला !

श्री. शाम साखरे सध्या नामजप आणि भक्ती करण्याकडेच अधिक भर देतात. कोणतीही सेवा निरपेक्षतेने केल्यास आपोआप त्याचे फळ मिळते, अशीच त्यांची श्रद्धा आहे. अभ्यासातून श्रद्धा वाढते.

नागपूर येथे ‘इन्स्टंट लोन’ फसवणूक केल्याप्रकरणी २ धर्मांधांना अटक !

आतापर्यंत धर्मांधांनी फसवणूक करून उकळलेली रक्कम त्यांच्याकडूनच वसूल करायला हवी !

मविआचे निर्णय रहित करण्याच्या भूमिकेला आव्हान

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रहित करण्याच्या किंवा त्यांना स्थगिती देण्याच्या भूमिकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माजी सनदी अधिकार्‍यांसह चार जणांनी या प्रकरणी याचिका प्रविष्ट केली आहे.

कोल्हापूर युवासेनेच्या वतीने अनोखे वृक्षारोपण !

हा उपक्रम शिवाजी पेठेतील न्यू हायस्कूल कोल्हापूर पेटाळा येथे करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हायुवा अधिकारी मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले.

‘ए.टी.एम्.’वर झालेल्या दरोड्याप्रकरणी पोलीस हवालदारास अटक !

ज्या पोलीस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्था राखणे यांसह गुन्हेगारीचा शोध घेण्याचे दायित्व असते, त्या प्रशासनातील व्यक्तीच जर चोर असल्या, तर सामान्य नागरिकांनी दाद कुणाकडे मागायची ? पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणार्‍यांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे !

जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवा !

शिक्षणासारख्या सेवा पुरवतांना मूलभूत सुविधा नसणे, हे गंभीर आणि संतापजनक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांची ही दूरवस्था होण्यास कारणीभूत असणार्‍यांना कडक शासनच हवे !

नाशिक येथे अल्पवयीन मुलींचे अपहरण करणार्‍या चौघांना अटक !

आरोपींना कठोर शासन झाल्याविना अपहरणाच्या घटना थांबणार नाहीत !

उर्दू भाषेच्या एम्.ए.च्या विद्यार्थ्यांना उत्तराच्या खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका दिल्या !

असे प्रकार होतातच कसे ? सातत्याने विद्यापिठात भोंगळ कारभार कसा काय चालू रहातो ? यावर कुणाचा अंकुश नाही का ? आतातरी संबंधितांवर कठोर कारवाई करावी !

साखर आयुक्तांनी दिले किसन वीर कारखान्याच्या जप्तीचे आदेश !

जिल्ह्यातील भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा यात समावेश असून ऊस गाळप हंगाम वर्ष २०२१-२२ चे ४ कोटी ११ लाख ९१ सहस्र रुपये थकीत आहेत.

अफगाणिस्तानला विकासकामांसाठी भारताच्या साहाय्याची नितांत आवश्यकता ! – तालिबानचा गृहमंत्री हक्कानी

तालिबानने अनेक भारतियांना ठार मारले होते. त्यामुळे अशा विश्‍वासघातकी तालिबानला साहाय्य करणे, हा आत्मघातच ठरेल !