हरियाणा येथे तीन मुलांचा बाप असलेल्या साजीदकडून ११ वर्षांच्या हिंदु मुलीवर बलात्कार
लव्ह जिहादच्या वाढत्या रोखण्यासाठी सरकार आता तरी काही पाऊले उचलणार का ? तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना तरी याविरोधात आवाज उठवणार का ?
लव्ह जिहादच्या वाढत्या रोखण्यासाठी सरकार आता तरी काही पाऊले उचलणार का ? तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटना तरी याविरोधात आवाज उठवणार का ?
लव्ह जिहादच्या प्रकरणांत हिंदूंना ‘प्रेमाला धर्म नसतो’ असे उपदेशाचे डोस पाजणारे आता या प्रकरणात गप्प का ?
राज्यातील बैतुल-अमरावती राज्य महामार्गावर ३ एप्रिलच्या उत्तररात्री रिकामी प्रवासी बस आणि ‘तवेरा’ चारचाकी गाडी यांचा भीषण अपघात झाला. यात चारचाकीतील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अनासक्त, देहभान विसरून मूर्ती घडवण्याची सेवा करणारे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असणारे, तसेच कर्नाटक सरकारचा ‘जकणाचार्य पुरस्कार’ प्राप्त करणारे कारवार येथील शिल्पकार श्री. नंदा आचारी (गुरुजी) संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता ३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी घोषित करण्यात आली.
केंद्रशासनाने महाराष्ट्रासाठी २ लाख कोटी रुपयांचे २२५ प्रकल्प संमत केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. ३ नोव्हेंबर या दिवशी राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन पंतप्रधानांनी वरील माहिती दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित केला आहे. शासकीय काम करण्यासाठी लागणार्या शुल्काच्या व्यतिरिक्त कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी काम करण्यासाठी पैसे किंवा वस्तू यांची मागणी करत असेल, तर ती लाच आहे.
२३ गोवंशियांची अवैध वाहतूक करून त्यांना पशूवधृगहात नेणारा ट्रक आमगाव पोलिसांनी १ नोव्हेंबरला पहाटे पकडला. ट्रकचालक आणि अन्य ४ आरोपी यांना पोलिसांनी कह्यात घेऊन ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला.
गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा या राज्यांत ज्याप्रमाणे ‘गोसेवा आयोग’ लागू आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही ‘गोसेवा आयोग’ लागू करावा, अशी मागणी जळगाव येथील गोशाळा महासंघाने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
वारीमधील अपघात हे रात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच प्रत्येक तालुक्यातील त्या-त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वारी मार्गावर सातत्याने गस्त घालतील.
शहरात २ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ६ वाजता परमहंस भालचंद्र महाराज संस्थान नजीक असलेल्या बालगोपाळ हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरणार्याला येथील नागरिकांनी रंगेहात पकडले. या चोरासमवेत अन्य एक तरुण होता; मात्र तो साथीदाराला पकडल्याचे पाहून पसार झाला.