तिरुपती मंदिराने घोषित केलेली एकूण संपत्ती २ लाख २६ सहस्र कोटी रुपये !
१०.३ टन सोने अन् १६ सहस्र कोटी बँकेत जमा !
१०.३ टन सोने अन् १६ सहस्र कोटी बँकेत जमा !
मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सतीश पोवार यांना लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने अटक केली. अंधेरी (पूर्व) येथील एका खासगी आस्थापनातील पत्र्याची शेड तोडू नये, यासाठी त्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती.
साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रणावरून तिचे छायाचित्र काही लोकांना दाखवल्यावर त्यांनी या महिलेला ओळखले होते. भ्रमणभाषच्या स्थानावरून ती तेलंगाणाहून सोलापूर येथे येत असल्याचे कळले. सोलापूर येथे आल्यावर पोलिसांनी तिला लगेच अटक केली.
संबंधित अधिकार्यांवर कारवाई न केल्यास अधिकार्यांच्या दालनात शौचालय बांधणार !
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी आरती केली जाणार आहे. हा घाट दिव्यांनी उजळून जातो; मात्र हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अथवा जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत.
काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे.
भाजप उपशहर प्रमुख श्री. विवेक ठाकूर, हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदीश ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी बांधव यांनी ४ नोव्हेंबर या दिवशी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची एरंडोल येथे भेट घेतली.
अशा घटनांमधून समाजाचा संयम संपत चालला आहे, हे लक्षात येते. समाजाची नीतीमत्ता आणि संयम वाढवण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.
धर्मांधाकडून सर्वत्र होणारा भूमी जिहाद थांबवण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता !