सरकारी कामात अडथळा आणणार्या मुसलमान महिलेस अटक !
मुसलमानांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते पोलिसांना शिवीगाळ करण्याचे धाडस करतात. अशांना कठोर शिक्षा झाल्यासच या प्रकारांना आळा बसेल ! – संपादक
मुसलमानांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते पोलिसांना शिवीगाळ करण्याचे धाडस करतात. अशांना कठोर शिक्षा झाल्यासच या प्रकारांना आळा बसेल ! – संपादक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य समजण्यापलीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेविना देशातील लोकशाही चालूच शकत नाही.
१८४ जणांचा गुन्हेगारीत सहभाग होईपर्यंत पोलीस का थांबतात ? त्या त्या वेळी गुन्हेगारांवर कारवाई का केली जात नाही ?
‘‘राज्यपाल नि:पक्षपाती असायला हवेत. राज्यपालपदाची झूल पांघरूण कुणी काहीही म्हटले, तर ते आम्ही मान्य करणार नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची भूमिका कायम आहे. आमची मागणी संविधानिक आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी यांवरील दावा आम्ही सर्वाेच्च न्यायालयात केला आहे.”
श्रद्धा वालकर हिने पोलिसांत केलेली तक्रार मी पाहिली आहे. ही तक्रार अतिशय गंभीर आहे. त्या तक्रारीवर कारवाई का करण्यात आली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
वीजचोरांना कोणती कठोर शिक्षा देण्यात येणार आहे, हेही सांगितल्यास वीजचोरीला आळा बसेल !
कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १९ सप्टेंबर या दिवशी ३ धर्मांध मुसलमानांनी राष्ट्रध्वज जाळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकताच गुन्हा नोंदवला.
येत्या काही वर्षांत ‘पाकमध्ये हिंदु रहात होते’, असे सांगावे लागणार आहे !
हिंदु तरुणी मुसलमान तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाहीत किंवा मुसलमान तरुण ‘हिंदु असल्याचे सांगत आहे’, हे लक्षात येण्यासाठी हिंदु तरुणींना हिंदु संघटनांनी धर्मशिक्षणासह त्यांना लव्ह जिहाद्यांचा कावेबाजपणा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे !