Waqf Board : देशातील वक्फ मंडळेच रहित करा !
स्वतःला निधर्मी म्हणवणारे विरोधी पक्ष मुसलमानांसाठी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या मंडळाचे समर्थन करतात ! हा त्यांचा दुटप्पीपणा आहे !
स्वतःला निधर्मी म्हणवणारे विरोधी पक्ष मुसलमानांसाठी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या मंडळाचे समर्थन करतात ! हा त्यांचा दुटप्पीपणा आहे !
बसचालकाने नियंत्रण गमावल्यावर बस नदीत पडली. सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली.
उच्च न्यायालयाने धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !
ध्वनीप्रदूषण कुठेही होऊ नये. जर कुठे होत असेल, तर त्याच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी; मात्र अशी कारवाई सर्वत्र झाली पाहिजे. मशिदी सोडून केवळ मंदिरांवर कारवाई होत असेल, तर तो अन्याय होईल !
ज्या प्रमाणे पाकिस्तान त्याच्या देशातील सर्व प्रकारच्या संकटांसाठी भारताला उत्तरदायी ठरवतो, तसेच आता बांगलादेशही करणार, हे यातून स्पष्ट होते ! तसेच भारतावरील राग काढण्यासाठी तेथील हिंदूंवरील अत्याचार आणखीन वाढतील, हे नाकारता येत नाही !
आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानातील दरोडेखोर रॉकटने पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून तेथील सुरक्षाव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे लक्षात येते !
गायींच्या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
प्रशासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
सराईत गुन्हेगार उच्चाप्पा मंगळूर याला तडीपार केलेले असतांनाही त्याने पुण्यात येऊन ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. न्यायालयाने त्याला २१ वर्षे सक्तमजुरी आणि ७५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अल्पवयीन मुली, तरुणी यांच्या हत्या होणे, त्यांच्यावर अत्याचार होणे, या गोष्टी छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळिमा फासणार्या आहेत. मुली-महिला सुरक्षित रहाण्यासाठी पोलीस कार्यक्षम कधी होणार ?