Waqf Board : देशातील वक्फ मंडळेच रहित करा !

स्वतःला निधर्मी म्हणवणारे विरोधी पक्ष मुसलमानांसाठी त्यांच्या धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या मंडळाचे समर्थन करतात ! हा त्यांचा दुटप्पीपणा आहे !

Nepal Bus Accident : महाराष्‍ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नेपाळमध्‍ये नदीत कोसळून १४ जण ठार

बसचालकाने नियंत्रण गमावल्‍यावर बस नदीत पडली. सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली.

Karnataka HC On Forced Conversion : गरीब हिंदु महिलेला आमिष दाखवून बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडणे, ही गंभीर घटना ! – कर्नाटक उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा केंद्र सरकारला आदेश द्यावा, असेच हिंदूंना वाटते !

Noida Temple Bell Pollution Notice : मंदिरातील घंटेचा आवाज न्‍यून करण्‍याच्‍या उत्तरप्रदेश प्रदूषण मंडळाच्‍या नोटिसीला विरोध झाल्‍यावर मंडळाने नोटीत घेतली मागे !

ध्‍वनीप्रदूषण कुठेही होऊ नये. जर कुठे होत असेल, तर त्‍याच्‍यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी; मात्र अशी कारवाई सर्वत्र झाली पाहिजे. मशिदी सोडून केवळ मंदिरांवर कारवाई होत असेल, तर तो अन्‍याय होईल !

Bangladesh Flood : (म्‍हणे) ‘बांगलादेशात आलेल्‍या पुरामागे भारत !’ – बांगलादेश

ज्‍या प्रमाणे पाकिस्‍तान त्‍याच्‍या देशातील सर्व प्रकारच्‍या संकटांसाठी भारताला उत्तरदायी ठरवतो, तसेच आता बांगलादेशही करणार, हे यातून स्‍पष्‍ट होते ! तसेच भारतावरील राग काढण्‍यासाठी तेथील हिंदूंवरील अत्‍याचार आणखीन वाढतील, हे नाकारता येत नाही !

Attack On Pakistan Police : पाकिस्‍तान : दरोडेखोरांनी केलेल्‍या रॉकेटच्‍या आक्रमणात ११ पोलीस ठार !

आर्थिक कंबरडे मोडलेल्‍या पाकिस्‍तानातील दरोडेखोर रॉकटने पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून तेथील सुरक्षाव्‍यवस्‍थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे लक्षात येते !

छत्तीसगडमध्‍ये गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी सरकारने आयोग स्‍थापन करावा ! – संत रामबालक दास महात्‍यागी

गायींच्‍या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्‍वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : रायगडमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढले !; जनक्षोभ उसळेपर्यंत महिलांवरील गुन्ह्यांची नोंद घेणार नाही का ?…

प्रशासनाला याविषयी काय म्हणायचे आहे ?

पुणे येथील गुन्हेगाराला ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी २१ वर्षे सक्तमजुरी !

सराईत गुन्हेगार उच्चाप्पा मंगळूर याला तडीपार केलेले असतांनाही त्याने पुण्यात येऊन ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. न्यायालयाने त्याला २१ वर्षे सक्तमजुरी आणि ७५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

कोल्हापुरातील शिये येथे १० वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळला !

अल्पवयीन मुली, तरुणी यांच्या हत्या होणे, त्यांच्यावर अत्याचार होणे, या गोष्टी छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळिमा फासणार्‍या आहेत. मुली-महिला सुरक्षित रहाण्यासाठी पोलीस कार्यक्षम कधी होणार ?