(म्हणे) ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील !’ – अलीगढ विद्यापिठात धर्मांध मुसलमान विद्यार्थ्यांची धमकी

हिंदूंना अशी उघड धमकी देऊन कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍यांना सरकारने आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ करणारा सरपंच सत्तार याला अटक

सत्तारच्या शिवीगाळमुळे हिंदूंमध्ये भीती !

श्रीकृष्णजन्मभूमीतील वादग्रस्त मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु महासभेच्या नेत्याला अटक

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी सरकारने प्रयत्न करून सत्य परिस्थिती समोर आणल्यास असले प्रकार वारंवार घडणार नाहीत !

इमाम छेड काढतात, तर त्यांचे अनुयायी बलात्काराचा प्रयत्न करतात; म्हणून मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत !

जर मशिदीमध्ये मुसलमान महिलाच सुरक्षित नसतील, तर अन्य धर्मियांतील महिला, तरुणी आणि मुली धर्मांधांच्या वासनांधतेतून कशा सुटतील ?

युवतीला पळवून नेणारा मौलवी समशेर आलम याला अटक

हिंदूंच्या संतांची खोट्या प्रकरणात अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी अपकृत्य केल्यावर मात्र त्याला प्रसिद्धी देत नाहीत, हे लक्षात घ्या !

सरिता या हिंदु महिलेची तिचा मुसलमान पती आणि कुटुंबीय यांनी हत्या केल्याचा आरोप !

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात आता नुसता कायदा करून उपयोग नाही, तर त्याच्या पुढे जाऊन त्याविरोधात कठोर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.

उत्तरप्रदेशमध्ये झीशान याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सुलतानपूर जिल्ह्यातील धम्मौर पोलीस ठाण्याच्या परिसरात झीशान अहमद याने विवाहाचे अमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी अहमद याला अटक करण्यात आली आहे, असे धम्मौर येथील पोलिसांनी सांगितले.

काशी आणि तमिळनाडू येथील लोकांचा डी.एन्.ए. एकच ! – संशोधकांचा निष्कर्ष

स्वतःला ‘द्रविड’ मानून देशातील अन्य हिंदूंपासून स्वतःला वेगळे समजणार्‍या तमिळनाडूतील हिंदुद्रोह्यांना चपराक !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ३ मुसलमान तरुणांकडून दलित हिंदु कुटुंबाला घरात घुसून मारहाण

‘उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना मारहाण करण्याचे धाडस होतेच कसे ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात येतो !

उत्तरप्रदेशमध्ये वेगवेगळ्या घटनांत २ साधूंच्या हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना साधूंच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?, याचा शोध राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !