हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संपूर्ण देशभर जनजागृती मोहीम राबवू ! – गुप्तेश्वर पांडे, माजी पोलीस महासंचालक, बिहार

बिहार राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि सुप्रसिद्ध कथाकार श्री. गुप्तेश्वर पांडे यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी त्यांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समिती करत असलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.

उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यातील मुसलमानबहुल परिसरात हिंदूंना भारत सोडण्याची धमकी !

हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच अशी धमकी मिळणे संतापजनक ! ‘मुसलमानांना भारतात असुरक्षित वाटते’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांना ‘भारतात नेमके कोण असुरक्षित आहेत’, हे दिसत नाही का ? योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशात हिंदूंना अशा धमक्या मिळणे अपेक्षित नाही !

पिलीभीत (उत्तरप्रदेश) येथे रोहित उपाख्य इमरान या पोलीस कर्मचार्‍याने केला लव्ह जिहाद !

आता मुसलमान पोलीसच लव्ह जिहाद करू लागले आहेत, यावरून धर्मांध मुसलमानांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे शाळकरी मुलीची छेड काढणार्‍या शहादत अली या पोलिसावर कारवाई !

कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे ! उत्तरप्रदेश पोलिसांचे नाव खराब करणार्‍या अशा वासनांध मुसलमानांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अनिल दुजाना पोलीस चकमकीत ठार

पोलिसांनी अनिल दुजाना याच्या विरोधात २ गुन्हे नोंदवले होते. दुजानाच्या अटकेसाठी नोएडा पोलीस आणि विशेष कृती दल विविध ठिकाणी सतत धाड घालत होते.

उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली !

रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बिहार आणि उत्तरप्रदेश येथील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना

उत्तरप्रदेशातील सैदपूर, सुलतानपूर, कानपूर, वाराणसी आणि गोरखपूर, तर बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा), समस्तीपूर अन् हाजीपूर येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

भारत हिंदु राष्ट्र झाल्यास जगावर सकारात्मक परिणाम होईल !

नेपाळ आधीपासूनच सैद्धांतिक रूपाने हिंदु राष्ट्र आहे. जर भारत हिंदु राष्ट्र झाले, तर त्याचा संपूर्ण जगावर सकारात्मक परिणाम होईल.

मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

कुख्यात गुंड अतिक अहमद याने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले होते !

हनुमान गढी मंदिराचे महंत राजू दास यांनी दावा केला आहे की, कुख्यात गुंड अतिक अहमद हा धर्मांतराचे कार्य करत होता. ‘त्याने आतापर्यंत १२ हिंदूंचे धर्मांतर केले होते’,