Gyanvapi Case Hindus Success : ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश ! आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !

Inter-Religious Marriages : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आंतरधर्मीय विवाह करणार्‍या ८ जोडप्यांना संरक्षण पुरवण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार !

८ पैकी ५ जोडप्यांमध्ये मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी, तर ३ मध्ये हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी यांचा समावेश

Kashi Vaidik Education : काशी येथे दक्षिण भारताचे सर्वांत मोठे वेद विद्येचे केंद्र उभारले जाणार !

देशातील प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र बांधून तेथे वेद, तसेच धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा वाराणसीच्या अखिल भारतीय सारस्वत परिषदेकडून सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले.

Anti-Drone System Ayodhya : श्रीराममंदिराच्या सुरक्षेसाठी ड्रोन विरोधी यंत्रणेचा वापर केला जाणार !

उत्तरप्रदेश पोलीस इस्रालयकडून १० ड्रोन विरोधी यंत्रणा खरेदी करणार !

Gyanvapi Case : ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीचे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदु पक्षाचे म्हणणे आहे.

Swami Jitendranand Saraswati : जोपर्यंत हिंदूंना ज्ञानवापी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.

Gyanvapi Survey : ज्ञानवापीच्या प्रकरणी भारतीय पुरातत्व विभागाचा अहवाल निर्णायक पुरावा नाही ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

बाबरीच्या वेळीही मुसलमान पक्षाने असाच दावा केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुरातत्व विभागाने तेथे केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालावरूनच तेथे पूर्वी मंदिर होते, हे मान्य करत हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला होता, ही वस्तूस्थिती आहे !

Gyanvapi ASI Report : सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे ! – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

भारत सरकारने या प्रकरणी पुढील पावले उचलावीत आणि ते स्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे. तसेच संपूर्ण परिसर हिंदूंच्या हातात देण्याचा कायदा करावा. अयोध्येप्रमाणे येथेही मंदिर बांधले पाहिजे जेणेकरून पूजा प्रारंभ होईल.

अयोध्येला भारतातील सर्वांत स्वच्छ नगर करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत ! – महंत गिरीशपती त्रिपाठी, महापौर, अयोध्यानगर निगम

अयोध्येत येणार्‍या भाविकांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वत्र दिव्यांची सजावट करण्यात आली आहे.