कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदु परिवार पलायन करण्याच्या सिद्धतेत !
उत्तरप्रदेशमध्ये ही स्थिती असेल, तर देशातील ८ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्या राज्यांची हिंदूंची स्थिती काय असेल, याची कल्पना करता येत नाही !
उत्तरप्रदेशमध्ये ही स्थिती असेल, तर देशातील ८ राज्यांत अल्पसंख्यांक असणार्या राज्यांची हिंदूंची स्थिती काय असेल, याची कल्पना करता येत नाही !
कारवाई करण्यास नकार देणार्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
उत्तरप्रदेशात गोहत्या बंदी असतांनाही गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! भारतातील ज्या राज्यांत गोहत्या बंदी आहे, तेथे सर्रास गोहत्या होऊन गोमांसाचे वितरण होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
‘लव्ह जिहाद’च्या घटनांवर बोलतांना ‘प्रेमामध्ये धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?
मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांना लुटले, तसेच कृत्य काही जन्महिंदू करत असल्याने अशांना आजन्म कारागृहात टाकण्याचीच शिक्षा केली पाहिजे !
धर्मांधांच्या प्रत्येक संस्थेची चौकशी करून त्या काय काम करत आहेत, याची चौकशी केंद्र आणि भाजपशासित राज्यांनी केली पाहिजे !
शत्रूराष्ट्राची गुप्तचर संघटना देशातील हिंदूंचे एवढ्या मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना आपल्या गुप्तचर यंत्रणांना त्याचा थांगपत्ता कसा लागत नाही ? कि त्या झोपलेल्या असतात ? सरकारी यंत्रणांना हे लज्जास्पद !
देशातील घुसखोर रोहिंग्या गुन्हेगारी कारवायाही करू लागले आहेत. याचीच आतापर्यंत भीती होती. आतातरी सरकार त्यांना तात्काळ देशातून हाकलून लावण्यासाठी कृतीशील होईल का ?
धर्मांधांचा हिंदुद्वेष जाणा ! यावरून हिंदूबहुल भारतात अल्पसंख्यांक किती मुजोर झाले आहेत, हेच स्पष्ट होते !
आयुर्वेदाची औषधे घेत असल्याने कोरोनाचा संसर्ग नाही ! – गावकर्यांचा दावा