कानपूर (उत्तरप्रदेश) येथील नगरपालिकेतील मुसलमान कर्मचार्यांनी नगरसेवकांना उष्टे पाणी आणि खाद्यपदार्थ थुंकून दिले !
अशी विकृती असणारे धर्मांध मानवतेला लज्जास्पद ! अशा घटनांविषयी देशातील एकही ढोंगी निधमीवादी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !