मंडौस चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या काही भागांत मुसळधार पाऊस: जनजीवन विस्कळीत

तमिळनाडूप्रमाणेच आंध्रप्रदेशातही सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. या वादळामुळे आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिणेकडील ३ राज्यांमध्ये ‘मंडौस’ चक्रीवादळाची शक्यता  

तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्रप्रदेश येथे हे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे.

मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य जपण्यासाठी भ्रमणभाष संचांवर बंदी !

भ्रमणभाष संच आणि कॅमेरा यांचा वापर न करण्याविषयी नोटीस बोर्डवर सूचना लिहिण्यात आली आहे. तसेच मंदिरात येणार्‍या भक्तांनी योग्य पद्धतीने पोशाख असणे आवश्यक आहे.

धर्मांतर केल्यानंतर पूर्वीच्या धर्मातील जातीचा वापर करता येणार नाही !

हे अनेकदा न्यायालयांनी स्पष्ट केलेले असतांनाही या संदर्भात परत परत याचिका प्रविष्ट केली जाते. या संदर्भात आता न्यायालयांनी कठोर आदेश देऊन यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !

तमिळनाडूतील ऐतिहासिक अरुणाचलेश्‍वर मंदिरातील देवतेच्या मूर्तीच्या चेहर्‍यावरच लावला सीसीटीव्ही कॅमेरा !

असे कृत्य चर्च किंवा मशिदी येथे करण्याचे धाडस द्रमुक सरकारने केले असते का ? प्राचीन स्मारकांची हानी केल्यावरून सरकारच्या विरोधात गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

तमिळनाडूमध्ये द्रमुकच्या आजी-माजी मुसलमान नगरसेकांकडून ३६० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

सौदी अरेबियात अशा गुन्ह्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात येते, तर भारतातही ती देण्यात यावी !

हिंदु तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार करणार्‍या नजीबुद्दीनला अटक

क्रूर आणि वासनांध धर्मांध ! अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !

तामिळनाडू येथे बाटग्या ख्रिस्त्यांनी महिलेचा मृतदेह ३ दिवस घरात ठेवला !

प्रार्थना केल्यास महिला जीवित होईल, अशी कुटुंबियांची धारणा !

क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांची पोलीस महानिरीक्षकांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका

वर्ष २०१३ मध्ये झालेले ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट स्पर्धेतील सट्टेबाजीच्या प्रकरणी वक्तव्य केल्याविषयी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जी. संपत कुमार यांच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

चेन्नईत ३० वर्षांनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू

शहरात येत्या २४ घंट्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल आहे.