(म्हणे) ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात !’

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद !

खलिस्तानी आतंकवादी पन्नू याच्या घरी पंजाबच्या लोकांनी फडकावला तिरंगा

आतंकवाद्यांच्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी अशीच एकजूट दाखवली, तर भारताच्या एकसंधतेला आव्हान देण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

इ.व्ही.एम्. यंत्राऐवजी मतदान पत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाने म्हटले की, यात कोणतीही गुणवत्ता दिसून येत नाही.

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

पोलिसांकडून गुन्हा नोंद
आरोपीचे नाव घोषित करण्यास नकार

महाराष्ट्रातील नवीन मंत्रीमंडळातील १५ मंत्र्यांवर पूर्वीच गुन्हे नोंद

‘असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स’ (ए.डी.आर्) या संस्थेने विस्तारित मंत्रीमंडळातील मंत्र्यांवरील गुन्हेगारी खटल्यांविषयीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

जळगाव येथील श्री मंगळग्रह मंदिरात वस्त्रसंहिता लागू करणार !

मंदिरांचे सरकारीकरण होणे, मंदिर परंपरांवर आघात होणे आदी अनेक आघातांना आज मंदिरांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रतिकुल प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्‍वस्तांचे संघटन होणे आवश्यक आहे.

देहलीमध्ये २ सहस्र जिवंत काडतुसांसह ६ जणांना अटक

देहली पोलिसांनी दारूगोळ्याची तस्करी करणार्‍या टोळीला पकडून त्यांच्याकडून २ सहस्र जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

खंडवा (मध्यप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीतच ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

गावोगावी अशा घोषणा दिल्या जाणे, ही परिस्थिती ‘येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे’, हेच दर्शवते !

बांदीपोर्‍यात जिहादी आतंकवाद्यांकडून बिहारच्या कामगाराची हत्या !

कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे आरिफ खान याच्याकडून हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर अनेक वेळा बलात्कार

अशा नराधमांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !