(म्हणे) ‘धर्म आणि राष्ट्रीयता यांमुळे देशाची हानी !’ – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक

नेमाडे यांना धर्म आणि राष्ट्रीयता यांची ‘अ‍ॅलर्जी’ असेल, तर ज्या देशात या दोन गोष्टी नाहीत, त्या देशात त्यांनी खुशाल निघून जावे. भारत सोडून जगातील प्रत्येक राष्ट्राने त्याचा धर्म घोषित केला आहे, हे नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकांना माहीत नाही, हे आश्‍चर्य आहे !

ज्ञानवापीप्रकरणी सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्यावर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी !

वाराणसी येथील ज्ञानवापी वादाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व खटल्यांचे एकत्रीकरण करण्याची मागणी करणारी याचिका सूचीबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली आहे. यावर २१ एप्रिल या दिवशी सुनावणी होणार आहे.

(म्हणे) ‘अमृतपालच्या साथीदारांना २४ घंट्यांत मुक्त करा !’ – शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी

आता ‘शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’च्या प्रमुखांच्या मुसक्याही आवळण्याची आवश्यकता आहे !

जामिया मिलिया विद्यापीठ हिंसेप्रकरणी ९ धर्मांध मुसलमानांवर आरोपनिश्‍चिती !

वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्‍चिती केली आहे.

मुंब्रा (जिल्हा ठाणे) येथील डोंगरावरील सर्वच अनधिकृत बांधकामांचे वन विभाग सर्वेक्षण करणार !  

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली उपवनसंरक्षकांची भेट !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणणे योग्य नाही !

राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांची भूमिका !

‘बीबीसी न्यूज पंजाबी’च्या ट्विटर खात्यावर भारतात बंदी !

हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी बीबीसीवर आता भारतात कायमस्वरूपी बंदी घालणेच आवश्यक आहे !

कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतिक अहमद याला जन्मठेप !

१७ वर्षे जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणात मिळाली शिक्षा !

कर्नाटकातील भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक

अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना जरब बसेल !

शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !

अशा कायदाद्रोह्यांवर उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! ज्या प्रमाणे गुंड आणि त्यांना साहाय्य करणारे यांची अवैध घरे पाडली जात आहेत, तसेच या लोकांवरही कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !