आर्.डी.एक्स.ने भरलेला टँकर गोव्याला जात असल्याचा मुंबई पोलिसांना भ्रमणभाष
पोलिसांना पांडे नावाच्या व्यक्तीने भ्रमणभाष करून सांगितले की, आर्.डी.एक्स.ने भरलेला पांढरा टँकर मुंबईहून गोव्याला जात आहे. त्यात २ पाकिस्तानी आतंकवादी आहेत.
पोलिसांना पांडे नावाच्या व्यक्तीने भ्रमणभाष करून सांगितले की, आर्.डी.एक्स.ने भरलेला पांढरा टँकर मुंबईहून गोव्याला जात आहे. त्यात २ पाकिस्तानी आतंकवादी आहेत.
शिर्डी येथे श्री साईबाबांच्या मंदिरात दर्शन घेऊन अमित ठाकरे नाशिक येथे परतत असतांना त्यांना येथील टोलनाक्यावर अडवण्यात आले.
शिक्षणाधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस द्यावी लागणे दुर्दैवी !
राजापूर नगर परिषद लागू करू पहात असलेली करपद्धती ही छोट्या व्यापार्यांवर वरवंटा फिरवणारी असून या करवाढीला राजापूर शहरातील सर्व व्यापारीवर्गाने विरोध केला आहे.
राज्यात ऐतिहासिक, पुरातन स्मारकांपैकी २८८ स्मारके केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण या संस्थेने राष्ट्रीय महत्त्वाची म्हणून संरक्षित केली आहेत. राज्याच्या पुरातत्व विभागाकडून ३८६ स्मारके संरक्षित म्हणून घोषित केली आहेत.
जिल्ह्यातील खेड ते आरवली रोड या रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी २५ जुलै या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर दुपारी १ ते ४ या कालावधीत मेगाब्लॉक करण्यात येणार आहे.
शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील १० लाख शेतकर्यांचे एक सर्वेक्षण केले होते.
टँकर गोव्याच्या दिशेने जात असल्याचा फोन पांडे नामक व्यक्तीने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाकडे केला होता. हा टँकर कह्यात घेतल्यानंतर पुढील अन्वेषणासाठी तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मंदिर प्रशासनाने अभिषेक दरवाढ ५० रुपयांवरून थेट ५०० रुपयांवर करण्याचा निर्णय घेतला. तूर्तास या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
या दोघांना पकडल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), देहली आणि जयपूर येथील अन्वेषण पथके, तसेच महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथक पुण्यात पोचले आहे. त्यांनीही या गुन्ह्याचे समांतर अन्वेषण चालू केले आहे.