स्नानगृहातील तरुणीचे चित्रीकरण करणार्या कर्मचार्याला अटक !
अशा वासनांधांवर रुग्णालय प्रशासन कठोर कारवाई करेल का ?
अशा वासनांधांवर रुग्णालय प्रशासन कठोर कारवाई करेल का ?
प्रशासकीय अधिकारी जेथे असुरक्षित आहेत, तेथे सामान्य जनांचे काय ? कायदा-सुव्यवस्थेविषयी गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होणे आवश्यक आहे.
आतापर्यंत दुष्काळग्रस्त भागात हानीभरपाई म्हणून १० सहस्र कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. हानीभरपाई देण्यासाठी २ हेक्टरचा निकष ३ हेक्टरपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी नवाब मलिक यांना मंत्रीपदावर कायम ठेवणार्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाच्या अंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुन्हेगारीमध्ये सर्वाधिक अल्पवयीन गुन्हेगारांचे शहर म्हणून भारतात मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या वर्ष २००२ च्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
भूमीच्या खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने ६ जणांची १ कोटी १२ लाख ६० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एक आधुनिक वैद्य डॉ. पराग पवार यांच्यासह गणेश गुंड, महादेव ढोपे, रवींद्र वाडकर आणि अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्यात ८० ठिकाणी ‘रोप वे’ सिद्ध करून पर्यटनाला चालना देण्याचा महायुती सरकारचा विचार आहे. त्यातील ४ ‘रोप वे’ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पर्यटनस्थळासाठी प्रस्तावित केले आहेत.
प्रतिदिन विविध धार्मिक विधी, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, रात्री ८ पासून भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने येथील अल्पबचत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ध्वजदिन निधीसंकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकार्यांच्या हस्ते झाला.