माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात !

कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.

महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील कोरोनाबाधित

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.

भोर (पुणे) येथील पोलीस ठाण्याच्या कोठडीतून २ आरोपी पसार

कह्यात असलेल्या आरोपींना सांभाळू न शकणारे पोलीस जिल्हा अथवा राज्याची कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ?

पिसादेवी (जिल्हा संभाजीनगर) येथे पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

घरगुती वादातून संयम न बाळगता हत्या होणे हे समाजाची अध:पतनाकडे वाटचाल झाल्याचे लक्षण आहे. समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी नियमानुसार कार्यवाही करा ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे का ? अनधिकृत मंदिराठवर बळाचा उपयोग करून कारवाई करणारे पोलीस आता अजानच्या भोंग्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवतील का ?

अरुण राठोड पोलिसांच्या कह्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण राठोड यांना अटक केली आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड हे पसार झाले होते. या आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड यांचे नाव समोर आले होते.

मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले डॉ. होमकर यांना लाभले श्रीविठ्ठलाचे दर्शन

मागील ४ वर्षांपासून स्ट्रेचरवर असलेले सोलापूर येथील श्रीविठ्ठलभक्त डॉ. राजाराम होमकर यांची श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. डॉ. होमकर यांची श्रीविठ्ठल दर्शनाची पुष्कळ दिवसांपासून इच्छा होती.

श्री स्वामी समर्थ भक्तांना आता विनामूल्य ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करता येणार

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादासाठी येणार्‍या सर्व स्वामी भक्तांना विनामूल्य ऑनलाईन महाप्रसार बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजपच्या वतीने नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांचे सांगली महापौरपदासाठी आवेदन 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौरपदासाठी नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदी गजानन मगदूम यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत आडके यांच्याकडे आवेदन प्रविष्ट केले.

अकोला जिल्ह्यात गोवंशियांची चोरी करणार्‍या ६ धर्मांधांना अटक

गोवंशियांची हत्या आणि त्यांची चोरी करण्याविषयी कठोर कायद्याची कठोरपणाने कार्यवाही होत नसल्यानेच धर्मांध सतत असे गुन्हे करतच आहेत !