शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा सिद्ध करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आत्महत्या करणार्यांचा नव्हे, तर हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. येथील शेतकरी केवळ महाराष्ट्राची नाही, तर देशाची भूक भागवतो. झाडाला लटकवण्याइतका तुमचा जीव स्वस्त नाही.