पांढरकवडा (जिल्हा यवतमाळ) येथे ‘हलाल जिहाद’ विषयी व्यापार्‍यांना मार्गदर्शन !

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्ती संकल्पमासाच्या अंतर्गत व्यापार्‍यांना ‘हलाल जिहाद’विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यवतमाळ  जिल्हा समिती समन्वयक श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी मार्गदर्शन करतांना व्यापार्‍यांच्या शंकांचे निरसन केले.

हिंदु महिलांवरील अत्याचाराच्या घटना न थांबल्यास आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येईल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’ विरोधात येवला येथील हिंदुत्वनिष्ठ मूक मोर्च्याद्वारे एकवटले ! या घटना थांबल्या नाहीत, तर याच येवल्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे.

सरकारी कामात अडथळा आणणार्‍या मुसलमान महिलेस अटक !

मुसलमानांना कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच ते पोलिसांना शिवीगाळ करण्याचे धाडस करतात. अशांना कठोर शिक्षा झाल्यासच या प्रकारांना आळा बसेल ! – संपादक

शरद पवार, नितीन गडकरी यांनी कोश्यारी यांचे खंडण का केले नाही ? – खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य समजण्यापलीकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेविना देशातील लोकशाही चालूच शकत नाही.

ठाणे पोलिसांनी केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये १८४ जणांना अटक !

१८४ जणांचा गुन्हेगारीत सहभाग होईपर्यंत पोलीस का थांबतात ? त्या त्या वेळी गुन्हेगारांवर कारवाई का केली जात नाही ?

महाराष्ट्रप्रेमींनी राज्यपालांना विरोध करण्यासाठी पुढे यावे ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

‘‘राज्यपाल नि:पक्षपाती असायला हवेत. राज्यपालपदाची झूल पांघरूण कुणी काहीही म्हटले, तर ते आम्ही मान्य करणार नाही.

पक्षवाद आणल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा दावा खिळखिळा होऊ शकतो ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची भूमिका कायम आहे. आमची मागणी संविधानिक आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी यांवरील दावा आम्ही सर्वाेच्च न्यायालयात केला आहे.”

पोलिसांकडे केलेल्या तक्रारीवर कारवाई का झाली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

श्रद्धा वालकर हिने पोलिसांत केलेली तक्रार मी पाहिली आहे. ही तक्रार अतिशय गंभीर आहे. त्या तक्रारीवर कारवाई का करण्यात आली नाही ? याचे अन्वेषण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

कल्याण, वसई आणि वाशी येथे एकाच दिवशी ४०३ वीजचोरांवर कारवाई !

वीजचोरांना कोणती कठोर शिक्षा देण्यात येणार आहे, हेही सांगितल्यास वीजचोरीला आळा बसेल !

मुंबई महानगरपालिकेच्या नायर, शीव, ‘के.ई.एम्.’ आदी रुग्णालयांत मांजरांच्या वावरामुळे रुग्ण त्रस्त !

‘भिंतींवर सूचना लिहिल्या, म्हणजे स्वतःचे दायित्व संपले’, असे प्रशासनाने समजू नये ! प्राण्यांना रुग्णालयात अटकाव करण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत !