मुंबई महानगरपालिकेच्या नायर, शीव, ‘के.ई.एम्.’ आदी रुग्णालयांत मांजरांच्या वावरामुळे रुग्ण त्रस्त !

‘भिंतींवर सूचना लिहिल्या, म्हणजे स्वतःचे दायित्व संपले’, असे प्रशासनाने समजू नये ! प्राण्यांना रुग्णालयात अटकाव करण्यासाठी रुग्णालय प्रशासनानेच कृतीच्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत !

भविष्य पाहिल्याचा कांगावा करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांसह ज्योतिषशास्त्रावर टीका !

हिंदु धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राचा ‘शास्त्र’ म्हणून अभ्यास केला जातो. याउलट ज्योतिषशास्त्राचा काडीचाही अभ्यास न करता त्यावर टीका करणारेच खर्‍या अर्थाने अंधश्रद्धाळू आहेत !

मराठी भाषाभवनाचे काम २ वर्षांत पूर्ण होईल ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीही प्रयत्न करण्याचे आश्‍वासन

महाराष्ट्रातील विद्यापिठांतील भाषा विभागांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांचा अभाव !

असे असेल, तर विद्यार्थी भाषासंपन्न कसे होणार ? नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत नियमित प्राध्यापक भरतीसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे !

३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगडावर दिमाखात साजरा होणार ‘शिवप्रतापदिन’ !

येत्या ३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगड येथे मोठ्या दिमाखात ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, याचे दायित्व आमचे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्धा येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन आणि चंद्रपूर, नागपूर येथे आंदोलन !

या आंदोलनात भाजप, विश्व हिंदु परिषद, आर्य समाज, सनातन संस्था, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती यांसह धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी सहभाग घेतला.

‘कॅग’कडून मुंबई महापालिकेतील व्यवहारांची चौकशी !

‘कॅग’कडून (‘कम्प्ट्रोलर अँड ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’) महापालिकेतील १२ सहस्र कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे.

‘कॉन्व्हेंट’ शाळा, तसेच चर्चप्रणीत अनाथालयांमध्ये होणार्‍या लैंगिक अत्याचार प्रकरणांची चौकशी करा ! – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी

राज्यातील सर्व कॉन्व्हेंट शाळा आणि चर्चप्रणीत अनाथालये यांमध्ये अत्याचार करून मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त तर केले जात नाही ना ?

जामनेर, एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा भव्य मोर्चा !

श्रद्धाच्या मारेकर्‍याला जलदगती न्यायालयात उपस्थित करून तात्काळ शिक्षा देण्यात यावी, तसेच लव्ह जिहाद आणि आंतरधर्मीय विवाहांवर बंदी घालण्यात यावी, या मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.