कडब (कर्नाटक) येथे बेकायदेशीररित्या चालणार्या पशूवधगृहावर धाड : ३ मुसलमानांना अटक
अशांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांवर वचक बसेल !
अशांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांवर वचक बसेल !
पोलीस ठाण्याला घेराव घालत धर्मांधाला कह्यात देण्याची हिंदूंची मागणी !
‘कर्नाटकातील काँग्रेस सरकार म्हणजे रावणाचे सरकार’, असे कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
मुसलमान कारागृह अधीक्षकांच्या चिथावणीवरून आक्रमण करण्यात आल्याचा होत आहे आरोप !
देवस्थानांचे व्यवस्थापन शासनाच्या कह्यात गेल्यावर म्हणजे मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिर भावपूर्ण पद्धतीने नव्हे, तर शासनाच्या दृष्टीने चालवले जाते.
हा यज्ञ ज्या ठिकाणी करण्यात आला, ते मंदिर सुरेबन शहराजवळील खडकाळ टेकडीच्या फाट्यावर वसलेले आहे. हे मंदिर बेळगाव पासून १०७ किलोमीटर अंतरावर असून याच ठिकाणी प्रभु श्रीराम आणि माता शबरी यांची भेट झाली,..
पोलिसांनी प्रथम २२ जानेवारीला अनुमती नाकारत २३ जानेवारीला शोभायात्रा काढा, अशी विनंती केली. यानुसार २३ ला शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले; मात्र पोलिसांनी अचानक २३ जानेवारीलाही शोभायात्रेची अनुमती नाकारली.
‘आम्ही श्रीरामाचे भक्त नाही’, असे म्हणणारे रमझानच्या काळात डोक्यावर गोल टोपी घालून इफ्तारच्या मेजवानीत मात्र सहभागी होत असतात, टिपू सुलतानची जयंती साजरी करत असतात, हे लक्षात घ्या !
‘म. गांधी यांचा राम म्हणजे काय ?’, हे आधी काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे ! कारण हिंदूंचा ‘राम’ रावणासह असंख्य असुरांचा वध करून जनतेचे रक्षण करणारा आहे !
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून हिंदूंना प्रतिदिन अशा प्रकारच्या निर्बंधांना आणि धर्मांधांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागत आहे.