आध्यात्मिक मार्गाने विश्वातील समस्यांचे निराकरण शक्य ! – प्रा. डॉ. शशी बाला, आंतरराष्ट्रीय समन्वयक, ‘सी २०’
विश्वातील अनेक देश भारतापेक्षा अधिक संपन्न असून संपत्ती, शस्त्रास्त्रे आणि विकास यांत पुष्कळ पुढे आहेत; पण भारत हा अध्यात्म क्षेत्रातील गुरु आहे. अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती आहे.