ऋषिमुनींनी दिलेली वैश्विक सर्वसमावेशक सांस्कृतिक विचारधारा, हीच भारतीयता ! – केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान
भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.
भारताविषयी कुणाला भीती वाटत नाही; कारण आम्ही कितीही शक्तीवान झालो, तरी आमची संस्कृती आम्हाला दुसर्यांवर अतिक्रमण करण्याची शिकवण देत नाही.
गेल्या मासात म्हादई अभयारण्याला लागलेली आग थांबवण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर आता खोतीगाव आणि गावडोंगरी परिसरातील डोंगरांनाही आग लागली. अग्नीशमन दलाच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा चांगला निर्णय आहे; मात्र आता शाळांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी जुनी पाठ्यपुस्तके नव्या वर्षातील मुलांपर्यंत पोचण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक !
जी-२० शिखर परिषदेच्या वाहतुकीसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’पासून ते प्रतिनिधींसाठी वैद्यकीय सुविधा, २४ घंटे हॉटलाईनची उपलब्धता, ३० खाटांची दर्जात्मक सुविधा आदी सिद्धतेसह आरोग्य विभागाने दावा केला आहे की, ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.
गोवा सरकारने कॅसिनोचालकांना वार्षिक १२ टक्के दराने दंडात्मक व्याजासह बंद कालावधीतील आवर्ती कराची थकबाकी भरण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला कॅसिनोचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सरकारकडून निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर प्रकारच्या इमारतींवर घेतल्या जाणार्या पायाभूत सुविधा करात वाढ केल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात. श्री. राज कर्वे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. ह.भ.प. संदीप मांडके आणि सौ. मांडके यांनी जिज्ञासेने कार्य जाणून घेतले.
प्रत्येक मासाला सुमारे २ प्रकरणे ! समाजाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते यातून लक्षात येते ! समाजाचे स्वैराचारी वर्तन रोखणे आणि समाजाला धर्मशिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे !
परप्रांतीय गोव्यात कामानिमित्त येऊन येथे गुन्हेगारी कृत्ये आणि महिलांचा विनयभंग करत आहेत. सरकारने यावर त्वरित ठोस उपाययोजना काढणे आवश्यक ! या घटनांमुळे गोव्याचे नाव अपकीर्त होत आहे !
गोवा सरकारने विर्डी धरण प्रकल्पावर देखरेख न ठेवल्याने आज गोव्यावर ही स्थिती ओढवली आहे.