आर्थिक वाढीचा दर ८ ते ८.५ टक्के रहाण्याचा अंदाज ! – केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन्

आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती, मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षातील सूचना, आव्हाने अन् उपाय नमूद केले जातात. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते.

ब्रिटनमध्ये ज्यू लोकांच्या विरोधात खोटे वृत्त प्रसिद्ध केल्यावरून बीबीसीकडून चूक मान्य करत क्षमायाचना

अनेक दशकांपासून बीबीसी वृत्तवाहिनीकडून हिंदू आणि ज्यू यांचा द्वेष करत त्यांच्याविषयी चुकीची पत्रकारिता केली जात आहे. आता बीबीसीवर कारवाई होत असल्याने या वाहिनीकडून क्षमायाचना मागितली जात आहे.

भारतीय बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली मागणी फिलीपिन्सकडून !

फिलीपिन्सने चीनविरुद्धच्या सैनिकी सिद्धतेसाठी भारत आणि रशियाने संयुक्तपणे सिद्ध केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आहे !

प्रजासत्ताकदिनाच्या निमंत्रणपत्रिका बनवण्यामध्ये आयुर्वेदाच्या वनस्पतींचा उपयोग !

निमंत्रणपत्रिकांतून आयुर्वेदाच्या औषधींना प्रोत्साहन दिल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन ! आयुर्वेदाला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक !

प्रजासत्ताकदिनानिमित्त देहलीच्या विजय चौकामध्ये ‘बीटिंग द रिट्रीट’ कार्यक्रम सादर

१ सहस्र ड्रोन्सद्वारे आकाशात विविध चित्रांचे प्रदर्शन

भारत सरकारने इस्रायलकडून खरेदी केले हेरगिरी करणारे ‘पेगासस’ सॉफ्टवेअर ! – न्यूयॉर्क टाइम्सचा थयथयाट

‘भारतातील भाजप सरकारने वर्ष २०१७ मध्ये इस्रायलचे आस्थापन ‘एन्.एस्.ओ. ग्रूप’कडून ‘स्पाय सॉफ्टवेअर’ (हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर) असलेले ‘पेगासस’ विकत घेतले होते. हे त्या वेळी १५ सहस्र कोटी रुपयांच्या संरक्षण करारात विकत घेण्यात आले होते.

रेल्वेच्या भरती परीक्षांविषयी केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! – खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरी भरतीविषयीच्या ‘आर्.आर्.बी. (रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड) – एन्.टी.पी.सी. (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटगरीज)’ परीक्षा प्रक्रियेविरोधात तरुणांकडून करण्यात आलेले हिंसक आंदोलन आता उत्तरप्रदेशमध्येही पसरत आहे.

देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

एअर इंडियाचे अधिकृत नियंत्रण टाटा आस्थापनाकडे !

या आस्थापनामुळे आता टाटा देशातील दुसरी सर्वांत मोठे विमान आस्थापन बनले आहे. ६९ वर्षांनंतर एअर इंडियाची मालकी पुन्हा टाटाकडे आली आहे.