५० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयकडून ‘गेल’ चे संचालक ई.एस्. रंगनाथन यांना अटक
स्वातंत्र्यानंतर शाळेमधून धर्मशिक्षण देण्यात न आल्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रात नीतीमत्ता कमालीची घसरली आहे. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचार वाढला आहे. हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे !