(म्हणे) ‘श्री सरस्वतीदेवी सर्वांना ज्ञान देते, ती भेद करत नाही !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी
कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण
मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !
कर्नाटकातील महाविद्यायांतील ‘हिजाब’चे प्रकरण
मुसलमानांची बाजू घेतांना सोयीस्करपणे राहुल गांधी यांना हिंदूंचे देव आठवतात, हे लक्षात घ्या !
सरकारने अशी माहिती देण्यासह ‘चीनने बळकावलेला भाग परत घेण्यासाठी काय करत आहोत ?’, हेही सांगायला हवे !
केवळ आघाडीवरूनच नव्हे, तर विविध माहितीस्रोत, सायबर विश्व, वादग्रस्त सीमा येथे या घडामोडी घडत आहेत, असे विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी केले आहे
ओवैसी यांचा सुरक्षा स्वीकारण्यास नकार : ‘माझी वेळ येईल, तेव्हा माझा मृत्यू होईल !’
‘हे आक्रमण नाही, तर हिंदूंच्या विरोधात गरळओक बंद करण्याची आवैसी यांनी देण्यात आलेली चेतावणी आहे’, असेही विष्णु गुप्ता यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
जर विधी आयोगाला अध्यक्षच नसेल, तर या कायद्याचा अभ्यास कधी होणार आणि त्यावर शिफारसी कधी केल्या जाणार ? त्यामुळे केंद्र सरकारने प्रथम आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्त केली पाहिजे !
कारागृहातील विचारधीन बंदीवानांच्या संख्येत वाढ याचा अर्थ एकतर त्यांच्यावर कारवाई होत आहे किंवा त्यांच्यावर खटला चालवण्यात दिरंगाई केली जात आहे !
‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.
पंजाब नॅशनल बँक आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आयुर्वेद लिमिटेडने ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या भागीदारीत क्रेडिट कार्ड प्रकाशित केले आहेत.
भारतामध्ये पाकमधून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा येतात, हे ठाऊक असतांना पाकवर आतापर्यंत कोणतीही कारवाई न करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच याला उत्तरदायी आहेत !