ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ भूतकाळ वाटतो, त्यांनी देहलीतील दंगल पहावी !

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.

पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांच्यावर पाकमध्ये टीका

यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते !

जगातील सर्वच रस्त्यांवरील नमाजपठणावर बंदी घातली पाहिजे ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन या खर्‍या पुरोगामी असल्यामुळेच त्या अशी मागणी करू शकतात, तर भारतात बहुतेक पुरो(अधो)गामी हे ढोंगी असून ते मुसलमानांना कुरवाळतात, तर हिंदूंना लाथा झाडतात !

हिंदु राष्ट्राची स्थापना विश्वाच्या कल्याणासाठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन

श्री हनुमान जयंतीच्या दिवशीही ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण

श्रीरामनवमीच्या वेळी आक्रमण झाल्यानंतर देशभरातून टीका झाल्यानंतरही धर्मांधांनी श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवरही आक्रमण करून हिंदूंचा ‘आमचे कुणीही काहीही वाकडे करू शकणार नाही’, हेच दाखवून दिले आहे. ही मानसिकता नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

देहली येथील विकासपुरीमध्ये हिंदु संघटनांकडून शोभायात्रा

तलवार आणि लाठ्या काठ्या घेऊन हिंदूंचा सहभाग
जहांगीरपुरीसारखे आक्रमण झाल्यास बचावासाठी तलवारी बाळगल्याचा हिंदूंचा दावा

रेल्वेमधून रात्री प्रवास करतांना भ्रमणभाषवर मोठ्याने गाणी ऐकणे किंवा बोलणे गुन्हा

रेल्वे बोर्डाच्या वतीने सर्व विभागाच्या महाव्यवस्थापकांना यासंदर्भात आदेश जारी करून नियमांची कार्यवाही करण्यास सांगितले आहे.

४ राज्यांतील ४ विधानसभा आणि १ लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप विरोधकांना यश

महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.

केंद्र सरकार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालण्याच्या सिद्धतेत !

एका आतंकवादी संघटनेवर बंदी घातली की, ती तेच आतंकवादी दुसर्‍या नावाने संघटना चालू करून आतंकवादी कृत्ये करत रहातात ! यासाठी सरकारने आतंकवादी संघटनांसह आतंकवाद्यांचाही नायनाट करणे आवश्यक आहे !

अधिवक्त्यांच्या पेहरावाच्या सूत्रावर चर्चा करण्यासाठी ‘बार कौंसिल ऑफ इंडिया’कडून ५ सदस्यीय समितीची स्थापना !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ब्रिटीशकालीन नियमांचे अंधपणे पालन करणारे ‘बार कौंसिल ऑफ इंडिया’ !