शाहीनबाग (देहली) येथे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला स्थानिकांचा विरोध

अवैध बांधकाम करायचे आणि त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला विरोध करायचा, अशा कायदाद्रोह्यांवर कारवाई होणे आवश्यक !

केंद्र सरकार देशद्रोह कायद्याचा फेरविचार करणार !

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारने म्हटले आहे की, देशद्रोहाच्या भारतीय दंड संहितेच्या कलम ‘१२४ अ’च्या वैधतेची तपासणी आणि पुनर्विचार केला जाईल.

मदर तेरेसा यांनी कॅथॉलिक चर्चच्या वाईट गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम केले ! – माहितीपटातून आरोप

मदर तेरेसा यांच्यावर अशा प्रकारचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे यांचा शोध घेऊन सत्य जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने एखादी समिती स्थापन करावी !

देशात बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सुविधा आणि सुरक्षा न मिळणे, हा घटनात्मक अन्याय ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर भारतातील ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ देहलीमध्ये पार पडले !

औरंगजेबाच्या अमानुषतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही ! – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याला मुसलमानांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करणाऱ्या जहांगीरपुरीच्या हिंसाचारातील मुख्य सूत्रधाराला अटक

दंगल घडवणारा कोण आहे, हेही ओळखू न शकणारे पोलीस काय काम करत असतील, याची यातून कल्पना येते ! या घटनेची नोंद केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे !

औरंगजेबाच्या अमानुषतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही !- केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली.

भारत हिंदु राष्ट्र घोषित झाला, तर वर्षभरात १५ देश स्वतःला हिंदु राष्ट्र घोषित करतील ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती  

‘आम्ही लाठी, बंदुकीची गोळी आणि बाँब यांच्या आधारावर नाही, तर प्रेम, सिद्धांत, वस्तूस्थिती आणि इतिहास यांच्या आधारावर संपूर्ण आशिया खंडाला ‘हिंदुमहाद्वीप’ म्हणून घोषित करू इच्छितो’, असे शंकराचार्य म्हणाले.

घरगुती सिलिंडर ५० रुपयांनी महागले !

यामुळे मुंबईत १४.२ किलो वजनाचा सिलिंडर आता ९९९ रुपये ५० पैशांना मिळणार आहे. यापूर्वी मार्च मासामध्येही सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली होती.

या वर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने वर्तवला आहे.