भाजप मुसलमानांना ‘सामूहिक शिक्षा’ देत आहे ! – असदुद्दीन ओवैसी

काँग्रेसची सत्ता असणार्‍या राजस्थान राज्यात हिंदूंना सामूहिक शिक्षा करण्यात येत आहे, याविषयी ओवैसी गप्प का आहेत ?

समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा थयथयाट !

समान नागरी कायदा केल्यामुळे मुसलमानांना अनेक बायका करणे, अनेक मुले जन्माला घालणे आदी गोष्टी करण्यास मिळणार नसल्यानेच त्यांच्या संघटना याला विरोध करत आहेत !

प्राध्यापिका अक्सा शेख यांचे मुसलमान पुरुषांना २-३ विवाह करण्याचे कायदाद्रोही आवाहन !

मुसलमान पुरुषाने असे २-३ विवाह केल्यामुळे त्याचे वाईट परिणाम संबंधित महिलांना भोगावे लागतात, असे अनेक उदाहरणांतून पुढे आले आहे. असे असतांनाही पुरुषांना असे आवाहन करणारी प्राध्यापिका मुसलमान महिलांच्या मुळावर…

गेल्या २४ घंट्यांत देशात कोरोनामुळे १ सहस्र ३९९ रुग्णांचा मृत्यू

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे नवे २ सहस्र ४८३ रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात १ सहस्र ३९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात कोरोनाचे १५ सहस्र ६३६ रुग्ण आहेत. दिवसभरात १ सहस्र ९७० रुग्णांनी कोरोनावर मात केली.

‘न्यूज १८’चे पत्रकार अमन चोपडा यांच्यावर राजस्थानमध्ये २ गुन्हे नोंद

आणीबाणीच्या काळातही काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या विरोधात जे केले, ते आजही करत आहे. यातून काँग्रेस घटनाविरोधी आणि कायदाद्रोही आहे, हे पुन्हा स्पष्ट होते !

देहलीतील ४० गावांची इस्लामी नावे पालटण्याचा प्रस्ताव आप सरकारला देणार ! – भाजप

केवळ देहलीतीलच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील गुलामीची दर्शक असणारी इस्लामी नावे पालटण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे यांनी प्रयत्न केला पाहिजे !

हिंदूंवर आक्रमण करणाऱ्या टोळीविरोधात लढण्यासाठी त्यांची ‘इकोसिस्टम’ समजून घेणे आवश्यक ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वाढत्या दंगली कि नियोजनबद्ध जिहादी आक्रमणे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

भारतीय सैन्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन !

भारतीय सैन्याने ‘इफ्तार पार्टी’शी (मेजवानीशी) संबंधित एक ट्वीट केल्यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यास प्रचंड विरोध करण्यात आला. यामुळे सैन्याला हे ट्वीट हटवावे लागले.

न्यायपालिकेवरील लोकांचा विश्‍वास कायम राखण्याचे आव्हान ! – सरन्यायाधीश

सध्या न्यायपालिकेसह सर्वच संस्थांपुढील मुख्य आव्हान हे ‘लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असललेला विश्‍वास कायम राखणे’ हे आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले.

सीबीएस्ईने अभ्यासक्रमातून इस्लामी साम्राज्य, शीतयुद्ध आदींवरील धडे वगळले !

त्याचसमवेत हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे धडे देऊन वास्तविक इतिहास समोर ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे !