शहजाद अंसारी याने ‘रवींद्र’ बनून हिंदु महिलेशी ७ वर्षांपूर्वी केला विवाह !

हिंदूंच्या मुळाशी उठलेल्या लव्ह जिहादच्या विरोधात केवळ काही भाजपशासित  राज्यांमध्येच कायदा आहे. आता अशा घटनांमधून हा कायदा राष्ट्रव्यापी होण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती !

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.

वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला नवी देहलीतील सफदरजंग रुग्णालयाकडून भरती करून घेण्यास नकार !

माणुसकीहीन वर्तणूक करणारे संबंधित आधुनिक वैद्य आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईच व्हायला हवी !

ज्ञानवापीमधील शिवलिंगाची पूजा करण्याच्या मागणीवरील याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मागणारी आणि त्याची ‘कार्बन डेटिंग’ चाचणी करण्याची मागणी करणार्‍या नवीन याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

कोणताही उदारमतवादी देश भारताएवढा उदार बनू शकत नाही ! – तस्लिमा नसरीन, बांगलादेशी लेखिका

भारताला असहिष्णु, धर्मांध, पुराणमतवादी म्हणत त्यास हिणवणार्‍यांना आता काय म्हणायचे आहे ?

चीनने डोकलामजवळ भूतानमध्ये घुसखोरी करून वसवले नवे गाव !

भूतानच्या संरक्षणाचे दायित्व भारताकडे असतांना चीन भूतानमध्ये घुसखोरी करतो आणि भारत काहीही करत नाही, हे लज्जास्पद !

देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूर येथे अज्ञातांनी कावड यात्रेवर टाकले मांस !

‘हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका आणि धार्मिक यात्रा यांवर मुसलमानबहुल भागांतून आक्रमणे का होतात ?’, हे एकही निधर्मीवादी किंवा पुरो(अधो)गामी कधीही सांगत नाही. उलट ‘देशात मुसलमान असुरक्षित आहेत’, अशी बांग मात्र नेहमीच दिली जाते !

प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभेच्या अध्यक्षांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगत १२ खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा मला पाठिंबा आहे’, असा दावा करत लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे …

१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

शिवसेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापण्यात येणार असून त्यांनी त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजप-शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन केले.