ज्यांचा भारतात जन्म झाला, ते हिंदूच !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी सर सय्यद अहमद खान यांचे विधान केले उद्धृत !
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी सर सय्यद अहमद खान यांचे विधान केले उद्धृत !
शिखांचा पैसा त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे ! – कमेटीचे माजी अध्यक्ष हरविंदरसिंह सरना
राष्ट्रपती भवनाच्या परिसरात बनवलेल्या ‘मुघल गार्डन’चे नाव पालटून आता ‘अमृत उद्यान’ करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे उद्यान ३१ जानेवारीपासून २६ मार्चपर्यंत सर्वसामान्यांसाठी उघडण्यात येणार आहे.
इंडिया टुडेसारख्या प्रसारमाध्यमाने केलेल्या सर्वेक्षणावर आता तथाकथित निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडतील आणि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचे मान्य करतील, अशी अपेक्षा !
९० दिवसांत सिंधू जल करारामधील पालटांवर चर्चा करण्याची समयमर्यादा
देशभरातील मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानेच पुढाकार घ्यावा, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
एअर इंडियाने तिच्या विमानांमध्ये प्रवाशांना दारू वितरित करण्याच्या धोरणात पालट केला आहे. जे प्रवासी स्वतःसमवेत दारू घेऊन येतात त्यांच्याकडे सतर्कतेने लक्ष देण्यात येणार आहे
भारत सरकारने भारतातही वाढत चाललेला खलिस्तानवाद नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असेच भारतियांना वाटते !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची किंवा हात-पाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भारताचा ७४ वा प्रजासत्ताकदिन प्रतिवर्षीप्रमाणे देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी देहलीतील कर्तव्यपथ (पूर्वीचे नाव राजपथ) येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर तिन्ही सैन्यदल, अर्धसैनिकदल, पोलीस दल आदींनी संचलन केले. तसेच विविध राज्यांच्या चित्ररथांचे प्रदर्शन करण्यात आले.