Bulgarian Ship Rescue : भारतीय नौदलाने अपहृत नौकेची सुटका केल्याने बल्गेरियाच्या राष्ट्रपतींनी मानले आभार !
भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी
भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी
निवडणूक आयोगाने १८ मार्च या दिवशी बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि गुजरात या ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचा आदेश जारी केला आहे.
लव्ह जिहाद, बलात्कार, विनयभंग करणार्या वासनांध मुसलमानांमुळे सामाजिक सुरक्षा धोक्यात आली आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? अशांच्या संदर्भात निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांवरून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ला पुन्हा फटकारले !
जर भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर आपल्या संस्कृतीला घातक असणारी अश्लीलता रोखावी लागेल. आता झालेली कारवाई ही या दिशेने उचलले एक चांगले पाऊल आहे.
जगाला शहाणपण शिकवणारी अमेरिका आणि युरोपीय देश यांसारख्या स्वयंघोषित शहाण्यांना भारताने अशाच प्रकारे सुनावून त्यांना त्यांची जागा दाखवून देत राहिले पाहिजे !
भारतीय नौदलाने समुद्री दरोडेखोरांनी (चाच्यांनी) ३ मासांपूर्वी अपहरण केलेली नौका ‘एम्.व्ही रौन’ची सुटका केली आहे. या नौकेवरील १७ कर्मचार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
अशांना ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे. तरच असे कृत्य कुणी करू धजावणार नाही !
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) विरोधात एम्.आय.एम्.चे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली.
हिंद महासागरात आतंकवादी आणि दरोडेखोर यांच्या विरोधात भारतीय नौदलाचे दोन हात !