ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली सौदा करत धर्मांतर करतात !
छत्तीसगडचे भाजप सरचिटणीस प्रबल प्रताप सिंह जुदेव यांची टीका !
तमिळनाडूमध्ये धर्मांतरासाठी कॉन्व्हेंट शाळेने केलेल्या अत्याचारामुळे हिंदु विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे प्रकरण
छत्तीसगडचे भाजप सरचिटणीस प्रबल प्रताप सिंह जुदेव यांची टीका !
तमिळनाडूमध्ये धर्मांतरासाठी कॉन्व्हेंट शाळेने केलेल्या अत्याचारामुळे हिंदु विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे प्रकरण
पाकिस्तान निर्माण करण्यास अनुमती देणार्या काँग्रेसचे सरकार छत्तीसगडमध्ये असल्याने असा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे आश्चर्य ते काय ?
रस्त्याच्या रुंदीकरणात हिंदूंची धर्मिक स्थळे आली की, ती प्रशासनाकडून तत्परतेने हटवली जातात आणि हिंदूंही त्यांना साहाय्य करतात; मात्र अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे आली, तर प्रशासन शेपूट घालते अन् धर्मांधही कायदा हातात घेऊन त्याला विरोध करतात, हे लक्षात घ्या !
हिंदु युवतीने मुसलमानाशी विवाह केल्यावर बहुतांश वेळा तिचे धर्मांतर केले जाते, त्यासह मुसलमान मुलीने हिंदु युवकाशी विवाह केल्यावर त्यांच्या येणार्या पिढ्यांचे धर्मांतर करण्याचा कट मुलीचे कुटुंबीय रचतात, हे लक्षात घ्या !
मुसलमान तरुणांनी गावकर्यांना मारहाण केल्याचे प्रकरण
काँग्रेस सरकार कधी हिंदूंच्या संघटनांना विनामूल्य सरकारी भूमी देते का ? काँग्रेसचे सरकार केवळ मुसलमानांसाठीच कार्य करते, हे लक्षात घेऊन देशाला काँग्रेसमुक्त करण्याची आवश्यकता आहे !
काँग्रेस सरकारच्या पोलिसांची इतकी तत्परता आणि कृतीशीलताराज्यातील नक्षलवादी, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती मिशनरी, गोहत्या करणारे आदींच्या विरोधात का नसते ?
पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.
म. गांधी यांना अपशब्द बोलल्याच्या प्रकरणी माझ्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याविषयी मला कोणताही पश्चाताप नाही. माझ्या मनात गांधी यांच्याविषयी तिरस्कार आहे. मी पंडित नथुराम गोडसे यांना कोटी कोटी नमस्कार करतो.
रायपूर (छत्तीसगड) येथील धर्मसंसदेत म. गांधी यांची हत्या केल्यावरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्याचे प्रकरण