
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजाला निर्भीड, धर्मनिष्ठ आणि आध्यात्मिक पत्रकारितेची ओळख करून दिली. त्यांनी वाचकाला वृत्तांकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने पहायला शिकवले.
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांद्वारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समाजाला निर्भीड, धर्मनिष्ठ आणि आध्यात्मिक पत्रकारितेची ओळख करून दिली. त्यांनी वाचकाला वृत्तांकडे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या दृष्टीने पहायला शिकवले.