भारतियांत सत्त्वगुणी पिढी निर्माण होण्यासाठी प्रत्येक शाळेत सत्संगाच्या माध्यमातून मुलांना आध्यात्मिक शिक्षण देणे आवश्यक !

‘हल्लीच्या शिक्षण पद्धतीनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ लौकिक उत्कर्षासाठीचे शिक्षण दिले जाते; पण त्यामध्ये त्यांच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी काहीच शिकवले जात नाही. खरेतर भारतात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सत्संगाच्या माध्यमातून हे धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. यातून प्रत्येक पिढी सत्त्वगुणी निर्माण होण्यास साहाय्य होईल. हेच त्यांच्या जीवनासाठी खरे शिक्षण असेल.

शाळेच्या व्यवस्थापकांनो, शाळेमध्ये अशा प्रकारचे सत्संग घेण्यासाठी सनातन संस्था सर्वतोपरी साहाय्य करू शकते. यासाठी तुम्ही पुढील पत्त्यावर संपर्क करू शकता.’

नाव आणि संपर्क क्रमांक 

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले