केंद्रातील मोदी सरकारने बाबरी ढाचा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ग्राह्य मानून अयोध्येत श्रीराममंदिर उभारले. जम्मू-काश्मीरसाठी विशेषाधिकार असलेले कलम ३७० रहित केले. त्यानंतर देशात समान नागरी कायद्याची चर्चा चालू झाली. आता वक्फ बोर्डाच्या एकांगी कारभाराला लगाम घालणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होऊन त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरीही झाली आहे. या सर्व घडामोडी देशाच्या राज्यघटनेच्या अधीन राहून आणि संसदेत खासदारांच्या बहुमताच्या पाठिंब्यावर केल्या जात आहेत.
१. मुसलमानांचे धर्मानुसार अन्य धर्मियांशी डावपेच
इस्लामच्या धार्मिक शिक्षणाचा प्रभाव प्रत्येक इस्लामी मुलगा आणि मुलीवर असतो. ‘अल्लाह हा एकमेव देव असून इतर धर्मीय इस्लामच्या भाषेत काफीर (शत्रूच) आहेत. त्यामुळे अशा काफिरांना शक्य होईल, तेव्हा ठार करा, त्यांची संपत्ती – मालमत्ता बळकावून घ्या, त्यांच्या पोरीबाळी लैंगिक अत्याचार करून बाटवा’, हीच इस्लामची कट्टरपंथी शिकवण आहे. इस्लाम जेव्हा अल्लाहखेरीज इतर कुणीही पूजनीय नाही, असे म्हणतो, तेव्हा जन्मभूमी असलेली देशाची भूमी केवळ मालमत्ता ठरते. तेथे जन्मभूमी हा आदरभाव संपतो. अल्लाह समोर इतर कोणतेही नातेगोते आदराचे ठरत नाही. त्यामुळेच कुटुंबसंस्थेत ‘हलाला’ हा प्रकार सख्ख्या नातेसंबंधातील महिलेशीसुद्धा केला जातो. (‘हलाला’, म्हणजे तलाक दिल्यानंतर पुन्हा त्याच पतीशी विवाह करण्यापूर्वी दुसर्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे होय.) महिलांविषयीचा आदर हा बुरखा या वस्त्रात गुंडाळून ठेवला जातो.
इस्लामने काफीर ठरवलेल्या इतर धर्मियांशी इस्लाम मानणार्याने कशी वर्तवणूक ठेवावी, याविषयी अनेक स्पष्टीकरणे आली आहेत. यातील एक कावेबाज डावपेचाचा भाग, म्हणजे इतर धर्मियांच्या मुली – महिलांशी अनैतिक संबंध ठेवून इस्लामला मानणारी मुले जन्माला घालणे. यासमवेतच इतर धर्मियांच्या मुलींना फसवून, घाबरवून, जाळ्यात ओढून त्यांच्याशी निकाह करणे. अशा कृत्यांना ठराविक मशिदीतील मुल्ला-मौलवी निकाह (लग्न) मान्य करण्याचे काम करवून घेतात. कायदेशीर संरक्षणासाठी निकाहची नोंदणी करून घेतली जाते. हे सर्व ठरवून केल्या जाणार्या डावपेचांचे भाग आहेत.

२. मुसलमानांसाठी विशेषाधिकार
भारतात बहुजन असलेल्या हिंदूंच्या गणेशोत्सव, दुर्गोत्सव अशा देवता आगमन – विसर्जन मिरवणुकांच्या वेळी मशिदींवर कापड झाकून संरक्षण दिले जाते; पण रमजान ईद किंवा बकरी ईदच्या नमाजासाठी रस्ते, चौक अडवले जातात. धर्मातील कर्मकांडाचा हा भाग इतर धर्मियांवर बळजोरीने थोपवला जातो. दिवसभरात ५ वेळा मशिदींवर नमाजच्या सूचनेचे भोंगे वाजवले जातात. या भोंग्यातून उघडपणे सांगितले जाते, ‘अल्लाहपेक्षा इतर कोणताही देव मोठा नाही !’ नमाजासाठी रस्ते हवेत. दुकाने लावायला, भंगारचे गोदाम करायला रस्त्यावर अतिक्रमण हवे. गॅरेज, जुनी वाहन विक्री, फळे विक्री, इस्लामी हॉटेल, मांस विक्री असा काहीही व्यवसाय करायला अतिक्रमित जागा हवी. हे सर्व सरकारच्या सहमतीने हवे किंवा अल्पसंख्यांक म्हणून विशेषाधिकारात हवे.
३. सर्वच क्षेत्रांत इस्लामी कारागिरांची संख्या सर्वाधिक !
तुमच्या घरात विजेची, उपकरणांची, रंगाची, गादी – सोफा यांची कामे करायला इस्लामी कारागिरांना घुसायचे आहे. भाजीपाला, फळे, नारळ, फुले, पूजेचे सर्व साहित्य यांची विक्री इतर धर्मियांना खुलेआम करायची आहे; पण इतर धर्मीय विक्रेता काही विकत असेल, तर मात्र कट्टर इस्लामी व्यक्तीला ‘हलाल सर्टिफिकेट’ (इस्लामनुसार जे वैध असलेले प्रमाणपत्र) हवे आहे. बाजारात भ्रमणभाष संच दुरुस्ती, डेटा रिचार्जमध्ये सर्वाधिक इस्लामी कारागीर आहेत. तुमच्या महिला – मुलींचे भ्रमणभाष संच दुरुस्तीसाठी तेच हाताळतात. सहजपणे भ्रमणभाष क्रमांक माहिती होतो. कोणत्याही हातगाडीवर वा रस्त्यावरील विक्रेत्याकडून काहीही खरेदी केले आणि ‘फोन पे’, ‘गूगल पे’ केले, तरी तुमचा भ्रमणभाष क्रमांक त्यांना न मागता मिळतो आहे. अशा प्रकारे घरात घुसण्याचे अनेक पर्याय आम्हीच देत आहोत.
४. केवळ काफीर संपवण्यासाठीच सर्व काही…
वरील विवेचन संपत्ती, धन, मालमत्ता, पोरी बळकावणे, त्यांच्यावर अत्याचार करणे यांच्याशी संबंधित आहे; पण यासह कट्टर धर्मांधांना शेवटी काफिराचा जीव हवा आहे. त्यांना क्रौर्याने तुम्हाला ठार मारायचेच आहे. मग गोध्रा हत्याकांड असो किंवा पुलवामा आक्रमण असो. इतर धर्मीय त्यांच्या देवदर्शनाला जात असतील, तर ते मशीन गन घेऊन आक्रमण करायला टपून बसले आहेत. ते कोणत्याही यात्रेवर आक्रमण करू शकतात. तुम्ही पर्यटनाला गेला, तर ते तुमचा धर्म विचारून तुम्हाला गोळी घालू शकतात; कारण एकच… ‘अल्लाह हा एकमेव देव आहे आणि ते इस्लामचे कट्टर अनुयायी आहेत.’ अशा समुहासमोर तुमचे सर्वधर्मभाव गळून पडतात. राज्यघटना बाजूला ठेवली जाते. निष्कर्ष एकच असतो, ‘आम्हाला काफीर संपवायचे आहेत !’
– श्री. दिलीप तिवारी, जळगाव.