फलक प्रसिद्धीकरता
आपल्यातील काही लोक ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणत आहेत. ‘जर कुणी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे म्हटले, तर आम्ही त्याचे पाय तोडू’, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Assam CM Himanta Biswa Sarma : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्यांचे पाय तोडा !
https://sanatanprabhat.org/marathi/909802.html