
‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. स्वतंत्र भारतात सुभाषचंद्र बोस यांना ‘वॉर क्रिमिनल’ (युद्ध बंदीवान) म्हणून घोषित करण्यात आले. काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रिटिशांची ‘ट्रान्सफर ऑफ पॉवर’ची तडजोड करतांना सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यानंतरही जिवंत वा मृत सापडल्यास त्यांना ब्रिटिशांच्या कह्यात देण्याचा अलिखित करार केला. हे सर्व जनतेपासून लपवण्यात आले.’
– श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, प्रखर राष्ट्रवादी व्याख्याते