ऋषी-मुनींचे भाग्य, की ते सध्याच्या तामसिक काळात नाहीत !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘वेद-उपनिषदे लिहिणारे ऋषी-मुनी पूर्वीच्या सात्त्विक काळात होऊन गेले, ते बरे झाले; कारण सध्याच्या तामसिक काळात (कलियुगात) त्यांना कुणीच किंमत दिली नसती.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके