बांगलादेशाचे निवृत्त मेजर जनरल ए.एल्.एम्. फजलुर रहमान यांचे फुत्कार

ढाका (बांगलादेश) – जर शेजारी देशाने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर बांगलादेशाने भारताच्या ईशान्येकडील ७ राज्यांवर नियंत्रण मिळवावे, असे फुत्कार बांगलादेशाचे निवृत्त मेजर जनरल ए.एल्.एम्. फजलुर रहमान यांनी येथे काढले. रहमान यांनी फेसबुकवर बंगाली भाषेत लिहिले की, या संदर्भात मला वाटते की, चीनसमवेत संयुक्त सैनिकी व्यवस्थेवर चर्चा चालू करणे आवश्यक आहे.
"If India attacks Pakistan, Bangladesh should capture 7 Northeast Indian states!" — Shocking outburst by retired Bangladeshi Major General A.L.M. Fazlur Rahman.
Enough is enough!
Time for India to give a permanent lesson to both Pakistan & Bangladesh — and remind them of their… pic.twitter.com/NOdBWoTjoC— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2025

संपादकीय भूमिकाया विधानानंतर भारताने पाकिस्तासह बांगलादेशालाही कायमचा धडा शिकवून त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे ! |