‘प्रधानमंत्री किसान’ योजनेचा लाभ १८१ बांगलादेशींनी घेतला !

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – येथील कळवण तालुक्यातील मालवणचे रहिवासी असल्याचे भासवून १८१बांगलादेशींनी चक्क ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’चा लाभ घेतला आहे. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला. (केवळ किसान योजनाच काय, लक्षावधी घुसखोर बांगलादेशींनी भारतियांच्या तोंडचे अन्न, पाणी, घरे, वीज, नोकर्‍या इ. बळकावलेलेच नाही, तर चोर्‍या, बलात्कार, खून आदी करून आतंकही माजवला आहे ! घुसखोर बांगलादेशी संघटित गुन्हेगारी करून सरकार आणि देशाला लुबाडून भारतियांवर एकप्रकारचे छुपे आक्रमणच करत आहेत, हेच यातून लक्षात येते ! – संपादक)