आवाहन

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. ‘गोर्‍या शहाण्यांनी बळजोरीने लादलेल्या प्रज्ञा पारतंत्र्यातून मुक्त झाल्याविना भारताची बौद्धिक आणि आध्यात्मिक अशी कसलीच प्रगती व्हायची नाही.

२. आर्यांचा इतिहास आर्य वाङ्मयातून शोधून पुन्हा लिहावा लागेल. आर्य परंपरेतून शिकवावे आणि शिकावे लागेल.

३. गोर्‍यांनी (पाश्चिमात्त्यांनी) केलेला आमचा बुद्धीभेद (brain-wash) कधी अस्तंगत (प्रभावहीन) होणार आहे ? वैदिक संस्कृतीचे चांदणे विश्वाला पुनित करणारा दिवस केव्हा गवसेल ?’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१२)