सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सध्याच्या काळात प्रत्येक भारतियाला महागाई, भ्रष्टाचार, आतंकवाद, असुरक्षितता यांसारख्या अनेक समस्या सातत्याने भेडसावत आहेत आणि दिवसेंदिवस त्यांमध्ये वाढ होत आहे. पूर्वी युगानुयुगे भारताची अशी स्थिती नव्हती. गेल्या शतकांपासून हिंदूंनी पाश्चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण केल्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके