अक्षय्य तृतीया आणि मित्रप्रेम ! 


अक्षय्य तृतीयेच्याच दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मूठभर पोह्याची पुरचुंडी दिली होती. मित्रप्रेम-मित्रधर्माला अनुसरून श्रीकृष्णानेसुद्धा सुदाम्याला त्याच्या नकळत अपार धनसंपत्ती प्रदान केली. या मित्रप्रेमासाठीही हा दिवस ओळखला जातो. (संदर्भ : संकेतस्थळ)