आतंकवादप्रेमी काँग्रेसवर आता बंदीच घाला !

फलक प्रसिद्धीकरता

पहलगाम येथे आक्रमण करण्यात आले, तेव्हा आतंकवाद्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले असेल, असे मला वाटत नाही, असा दावा कर्नाटकामधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर यांनी पत्रकाराशी बोलतांना केला.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :

  • ‘आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला नाही !’ – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर  https://sanatanprabhat.org/marathi/908190.html