फलक प्रसिद्धीकरता
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहलगाम हत्याकांडाला सुरक्षायंत्रणेतील मोठे अपयश म्हटले असून त्यासाठी सरकारला उत्तरदायी धरले आहे. ‘या सूत्रावरून पाकिस्तानसमवेत युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची आवश्यकता नाही’, असे ते म्हणाले.