कठाणे – शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, तसेच त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरणार्या जाफर युसुफ जाफरी (वय २६ वर्षे) आणि संदीप गिरीशचंद्र प्रसाद (वय २० वर्षे) या इराणी टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी केलेले जबरी चोरीचे १४ आणि अन्य एक गुन्हा असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित ठाणे शहर! |