एकदा महायुद्धाच्या वेळी सैन्यभरतीसाठी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सभा भरवली. त्यात लोकमान्य टिळकांनाही बोलावले होते. सभेत टिळकांच्या तोंडून ‘स्वराज्य’ आणि ‘स्वदेश’ असे शब्द निघताच गव्हर्नरने लोकमान्य टिळकांना ‘स्वदेशा’विषयी काहीही न बोलण्यास सांगितले. तेव्हा टिळक म्हणाले, ‘‘असे जर असेल, तर सभा सोडून जाण्याविना स्वाभिमानी मनुष्याला दुसरा मार्गच नाही.’’ असे म्हणून लोकमान्य टिळक लगेच सभा सोडून बाहेर पडले.
स्वाभिमानी लोकमान्य टिळक !
नूतन लेख
- ब्रिटीश शासनापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत करण्यात आलेले कायदे हिंदु समाज व्यवस्था नष्ट करण्याच्या हेतूनेच !
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- सरकारी विद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याचा निर्णय घ्यावा लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
- आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
- आई आणि जन्मभूमीचे महत्व !
- …तर विदेशातील लोकांना भारतात येऊन हिंदु संस्कृतीचे महत्त्व सांगावे लागेल !