पुणे – विनाकारण वाहनांवरून फिरणार्यांविरुद्ध ५०० रुपये दंड आकारणी आणि वाहन जप्तीची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलिसांना यासंदर्भातील अधिकार दिले असून दळणवळण बंदी संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहने परत देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार
पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार
नूतन लेख
- ‘स्वच्छ भारत मिशन टप्पा’अंतर्गत लोहगड आणि गाव परिसरात स्वच्छता मोहीम !
- तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंत चरबीयुक्त तेल मिसळणार्यांवर कठोर कारवाई करावी !
- अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये
- तलवार घेऊन तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्या तरुणावर गुन्हा नोंद !
- मुंबईत शिकवणीवर्ग घेणार्या ३ भावांकडून १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार !
- येत्या सप्ताहात दुर्घटनांमध्ये सामूहिक मृत्यूचा धोका ! – सिद्धेश्वर मारटकर, ज्योतिष अभ्यासक