पुणे – विनाकारण वाहनांवरून फिरणार्यांविरुद्ध ५०० रुपये दंड आकारणी आणि वाहन जप्तीची कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पोलिसांना यासंदर्भातील अधिकार दिले असून दळणवळण बंदी संपेपर्यंत किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असेपर्यंत वाहने परत देऊ नयेत, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी जबाबदारीने वागून प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार
पुणे जिल्ह्यात विनाकारण फिरणार्यांचे वाहन जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार
नूतन लेख
- छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ‘शिवसृष्टी’तून सर्वांना समजेल ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
- सातारा येथे झाडे नष्ट करणार्यांविरुद्ध २ गुन्हे नोंद !
- पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५६ टी.एम्.सी. पाणीसाठा !
- मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक !
- सातारा पोलिसांकडून २२ सराईत गुन्हेगारांची अवैध घरे भुईसपाट !
- पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या जंगलामध्ये वणव्यांचे प्रमाण वाढले