नामजप करत असतांना देवाने साधकाला सेवेविषयी सुचवलेला विचार !

२६.४.२०२६ या दिवशी नामजप करत असतांना देवाने मला सेवेविषयी पुढील विचार सुचवले, ‘ज्याप्रमाणे स्वतःमध्ये परिवर्तन झाल्यानंतर मी समाजात परिवर्तन करीन’, हा विचार अयोग्य आहे, त्याप्रमाणेच ‘समाजात परिवर्तन झाल्यावर मी स्वतःमध्ये परिवर्तन करीन’, हाही विचार अयोग्य आहे. स्वतःमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करायला हवेत.’
श्री गुरुकृपेने मला हे विचार सुचले. ही विचारसुमने मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी भक्तीभावाने अर्पण करत आहे. श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. राहुल कदम, विटा, जिल्हा सांगली. (३०.३.२०२६)
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिका सौ. लता ढवळीकर यांनी अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र
कौटुंबिक दायित्व खंबीरपणे पार पाडणार्या आणि देवावर श्रद्धा असणार्या कवळे (फोंडा, गोवा) येथील कै. (श्रीमती) आनंदी अनंत नाईक (वय ८५ वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !